चन्द्राविना तार्यांना काही तेजच उरत नसते,
त्यांच्या अंधुकश्या प्रकाशाला किंमतच नसते.
मातीच्या या देहाला समझा हृदयच जर नसते,
सांगा कुणी कधी कुणावर प्रेम केले असते.
मनाशी मन गुंतता जेव्हा रेशीम गाठ बनते,
आयुष्याच्या जोडीदाराशी नाते आपले जमते.
This entry was posted
on Tuesday, February 16, 2010
at 14:20
. You can follow any responses to this entry through the
.